क्रूरकर्मा मनोहर कदम खटल्यातून मिहीर देसाईंना हटवा! ऍड संघराज रुपवते, चिलगावकर यांची मागणी ‘रमाबाई कॉलनीतील दहा दलितांचे हत्याकांड’ खटल्यातील विशेष सरकारी वकील मिहीर देसाई यांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी. या विषयासंदर्भात स्प्राऊट्स या इंग्रजी दैनिकातून  उन्मेष गुजराथी यांची ‘Ambedkarites demand removal of Adv. Mihir Desai’ ही विशेष बातमी प्रसिद्ध करण्यात आली. […]

आज ११ जुलैमाता रमाई आंबेडकर नगरातील त्या अमानुष गोळीबारात हुतात्मा झालेल्या शाहिदानाच्या बलिदानाचा स्मृती दिन..! तमाम शोषित पीडित भारतीय समाजात समता प्रस्थापित करणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबनेचा निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर अमानुष गोळीबाराचा आदेश देणाऱ्या मनोहर कदम नावाच्या क्रुकर्मा पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने निष्पाप कोवळ्या मुलांचा आणि स्त्रीयांना […]

      (मुंबई) आज छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांची जयंती असुन त्यांनी प्रथम 1902 साली मागासवर्गीयांना  नोकरीत 50% आरक्षण  देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला , त्या अनुषंगाने भारतीय संविधानाने शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानकर्त्यानी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी संविधानिक हक्क देऊन आरक्षणाची तरतुदी केल्या तसेच महाराष्ट्र सरकारने 1974 पासून […]

ठरल्याप्रमाणे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात सहभागी झालो. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. राज्य व केंद्र […]

कारोना महामारीत समाजातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झालेय आता शासनाने दहावी-बारावी च्या परीक्षा रद्द केल्या व सर्वाना पास केलेय .सर्वांनाच विविध क्षेत्रात आपले करियर कार्याचे आहे मात्र याची सविस्तर माहिती मिळत नाही यासाठी पुढे कशी वाटचाल करायची ,विविध कोर्सेस ,विविध स्कॉलरशिप तसेच देश विदेशात शैक्षणिक अनेक संधी यावर सुगंधाई फौंडेशनच्या […]

कारोनाच्या महामारीच्या काळात अख्खे जग संकटात आहे.देशात सर्वत्र हाकार उडालाय,महाराष्ट्र राज्यातील असा एकही जिल्हा तालुका नाहीय कितीथे कारोना पसरला नाहीय. या संकटाचा सामना सर्वसामान्य जनता ,सरकार आपल्यापरीने करीत आहे .कित्येकांना आपल्या जीवलगना गंमवावं लागलेय,कित्येक लोकांचे संसारात उध्वस्त झालेत तर कित्येक लोक बेकारीची खाईत ढकलले गेले. अखा देश च्या सांस्कृतिक,सामाजिक आणि […]

लोकसत्ता च्या आजच्या मुलाखतील बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे – 1) बाबासाहेबांनी आदिवासींनाजल-जंगल-जमीन चा अधिकार व मालकी हक्क दिलातुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडून तो तुम्हाला घ्यावा लागेलपरंतु तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण करत आहातआदिवासी त्याला विरोध करतोयतर तुम्ही सलवा जुडूम चालवताव या देशाचा बुध्दजिवी मुग गिळुन बसला आहेसुप्रीम कोर्ट सुध्दा […]

 राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग केल्याने आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याचा […]

शिरी कफन बांधून!- विवेक मोरेमो. ८४५१९३२४१०गात्रागात्रातून शब्दांचे अंगार फुलवीत..मेश्राम सर आपल्या चिरक्या आवाजात मला कविता म्हणावयास पाचारण करतात.मी कवितापिठावर जाऊन कवितेला सुरुवात करतो,अन् का कुणास ठाऊक……?प्रेक्षकात बसलेला धुरंधर आपल्या रुपेरी दाढीवरुन हात फिरवत मिश्किलपणे हसतो.हसताना नकळत त्याचा तांबूस दात दर्शन देऊन जातो.मला आठवत राहतो त्याचा एक जखम पक्षी जगतानाचा तडफडाट.त्यासरशी […]