राज्यातील जवळपास साडेपाच लाख मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना सेवाकाळात मिळणारा पदोन्नतीचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या दि.७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे बंद झाला आहे. ७ मे २०२१ च्या शासन निर्णयामूळे एकिकडे मागासवर्गीयांची आरक्षित बिंदुनामावली नुसार येणारी ३३ टक्के पदे नष्ट करुन ती खुल्या प्रवर्गात वर्ग केल्याने आरक्षित प्रवर्गातून पदोन्नती मिळण्याचा […]

वाशीचे कोवीड सेंटर सोई सुविधायुक्त.. हजारो पेशंट मावतील अशा त्या सेंटर मध्ये प्रत्येक वाॅर्डात 10/12 डॉक्टर नर्स रुग्णांच्या सेवेला तैनात होते.. रुग्णांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणार्‍या नर्स असोत की तत्परतेने एखाद्या पेशंटला ऑक्सीजन लावणारे डाॅक्टर असोत, प्रत्येक जण कर्तव्य आणि जबाबदारीतून काम करत होते… त्यांच्या या काम करण्याच्या तत्परतेमुळेच रूग्णही […]

राजकीय, आर्थिक, सामाजिक स्तरावर दिवसागणिक नव-नवीन समीकरणे बनताना व बिघडताना दिसून येत आहेत. या सर्व कार्यक्रमात आपला आंबेडकरवादी तरुण फारसा दिसून येत नाही. बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या अथक प्रयत्त्नांनी व बलिदानांनी, समतेच्या उंबरठ्यावर आणून सोडलेल्या, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थ भावनेने लढा पुकाराण्यास उभारलेल्या फौजेचे अस्तित्व सध्याच्या काळात धूसर होत चालल्याचे प्रकर्षाने […]

 प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली. लोकांना […]

पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही. ‘भारताचा शोध’ या […]

1) नेतृत्व करण्यासाठी काय लागते हे आठशे हजार शब्दांत लिहण्या पेक्षा एका छायाचित्रात दाखविता येते, 2) मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या वाकडा तिकडे राज्याच्या विरोधात बोलणाऱ्याला दोन फटके मारून सोडल्या जाते,पण जो सरळ काम करतो त्याला एकरूप होऊन जबाबदारी स्वीकारावी लागते हे या छायाचित्रात दाखविण्यात आले, 3) भारत […]

मराठी भाषांतर आणि लेख प्रा. संदीप मधुकर सपकाळे आज डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या जयंती निमित्त हिंदी-भाषा-वाङमयाचे अनन्य लेखक आणि बौद्ध साहित्य तसेच पाली भाषेचे विद्वान भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन ह्यांच्या समृद्ध आणि विपुल हिंदी लेखनात संस्मरणे फार महत्वाची आहे. ह्या संस्मरणात्मक लेखना मधे ‘तथागत का शास्वत संदेश’ पुस्तकातून […]

मागासवर्गीय माणसाला त्याच्या व्यक्तिगत जीवनातील यश हे स्वतःचे वाटण्याचा गैरसमज अनेकदा होतो.परन्तु सत्य हे आहे की समस्त स्त्रिया ओबीसी एससी एसटी हे सारे मागासवर्गीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनाचे, लढ्याचे जीवन संघर्षाचे धवल यश आहे.किंबहुना ते दैवी कृपेचे नाहीच नाही, तर देव नाकारणाऱ्या संविधानिक धर्मनिरपेक्षतेचे समतेचे यश आहे.  […]

स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करतांना इतिहास आठवतो का ?. सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात झालेल्या अन्याय,अत्याचार व प्रश्नांच्याबाबत सनदशीर मार्गाने निवेदने देऊनही उचित न्याय मिळात नाही. भारत स्वातंत्र्य कधी झाला?.कसा झाला?.त्याचा इतिहास आजच्या तरुणांना कसा समजणार?. सत्य सांगणारे,लिहणारे कसे संपवले […]