संविधान सन्मान रॅली ची 12 दिमाखदार बारा वर्षे …..!!! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय संविधान व त्याचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे . एकेवेळी संविधान निर्मात्याची अनुउलेखाने दुर्लक्षित करणारे लोक ही आता संविधानाचा जागर करताना दिसत आहे .ही वस्तुस्थिती आहे. भारतीय संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्ष झाली आहेत मात्र […]

सुगंधाई फाऊंडेशन,दान मैत्री आणि जय भारत यु ट्यूब चायनेल च्या व्दारा जागतिक बुद्ध पौर्णिमेला बुद्ध -भीम डिजिटल जयंतीचे ऑनलाईन आयोजन ! गेल्या काही वर्षापासून सुगंधाई फाऊंडेशन ही सामाजिक कार्य करणारी सेवा भावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंतांना मानांकित करून त्यांना सन्मानित करण्याचे कार्य करीत आहे .विविध आर्थिक,सामाजिक आणि […]

चित्रपट निर्माण करणे म्हणजे स्वतःच्या डझन भर मुलींचे लग्न जुळवून थाटामाटात लावून देण्या सारखे आहे. 2003 साली उम्मीद हा हिंदी सिनेमा बनवायला सुरुवात केली. करोडो रुपये उभे केले. प्रचंड अडचणी पार केल्या पण अखेर जातीयवाद आड आलाच.परंतु स्वतःच्या हिमतीवर काही मोजक्याच ठिकाणी सिनेमा प्रदर्शित करून, अनेक उठाठेवी करून निर्मात्याला पैसे […]

कल्याण येथे बँक ऑफ बरोडा च्या SC /ST वेलफेर असोसिएशने गरजूंना मदत करीत महामानवाना केले अनोखे अभिवादन ….! ************************************** कुमार कांबळे www.ambedkaree.com कल्याण सध्याची परस्थिती खूप गंभीर बनत चालली आहे . अशा परिस्थिती गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या वर्गाचे हाल होत आहेत. याची दखल घेत बहुसंख्य आंबेडकरी कार्यकर्ते आपल्या सार्वजनिक […]

बदलापुरात भीमसैनिकांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली 129 भीमजयंती. *********************** -किरण तांबे-www.ambedkaree.com बदलापूर : विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९.वी जयंती ही कोरोना १९ च्या भयावह परिस्थितीत जयंती घराघरात साजरी करत बदलापूरातील भिमसैनिकांनी एकञ येत जयंतीसाठीचे धम्मदान हे बदलापूरातील नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी काञप मधील ग्रामीण रुग्णालय येथे ” व्हेन्टिलेटर सुविधा ” उपलब्ध […]

चटका लावणारे तीन मृत्यू! ****************** ◆दिवाकर शेजवळ ◆ divakarshejwal1@gmail.com ‘पँथर’ भाई संगारे यांनी महाड येथे ओढवून घेतलेल्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या दुःखद घटनेला दोन दशके उलटून गेली आहेत। त्यांचा आज 21 वा स्मृती दिन। दलित पँथरच्या चळवळीतील राजा ढाले, नामदेव ढसाळ, भाई संगारे, प्रा अरुण कांबळे, मनोहर अंकुश, टी एम कांबळे, […]

पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता संघाचा प्रश्न असो, वसतिगृहे चालवण्याचा प्रश्न असो, अगर जिल्ह्याजिल्ह्यामध्ये […]

20 मार्च ,महाड सत्याग्रह दिन….! , #इथेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी अस्पृश्य समाजाला चवदार तळे येथील पाण्याचा हक्क मिळवून दिला…..! पाणी म्हणजे जीवन ,हे जीवन ही त्याकाळी अमानुष रूढी आणि धर्म व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला नाकारले होते . सार्वजनिक पाणवठे ,नद्या नाले आणि तळावे ही अस्पृश्य समाजाला खुली नव्हती परिणामी […]