संविधान सन्मान रॅली ची 12 दिमाखदार बारा वर्षे …..!!! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय संविधान व त्याचे महत्त्व लोकांना कळू लागले आहे . एकेवेळी संविधान निर्मात्याची अनुउलेखाने दुर्लक्षित करणारे लोक ही आता संविधानाचा जागर करताना दिसत आहे .ही वस्तुस्थिती आहे. भारतीय संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्ष झाली आहेत मात्र […]

१६७७ शतकातील दगडी फलक तीन माकडावर उभे असलेले आमीदा न्योराई यांचा फलक कामाकुरा येथील तेनन गिर्यारोहन केंद्राच्या प्रवेशद्वारावर आहे. जपान मधील अशा फलकांचा अभ्यास करून वर्गीकरण करण्यात आले आहे. तीन माकडा वरती ज्या देवता दाखविला गेलेले आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. शोमान काँगो, सरूताहीको, तैंशाकुठेन, दायनीची, अमिदा, शाखा, याकुशी, […]

सुगंधाई फाऊंडेशन आयोजित व अस्मिता सहकार्याने भारतीय संविधान गौरवदिन सोहळा आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिन अभिवादन…! कार्यक्रम : ३.३० ते ४.०० : सर्व महामानवांना अभिवादन आणि प्रास्ताविक ४.०० ते ६.०० :महाविद्यालयीन विध्यार्थी वर्गाला करियर मार्गदर्शन, परदेशी विविध शिक्षणाच्या संध्या व त्यासाठी उपलब्ध होणाऱ्या शिष्यवृत्ती यावर खास मार्गदर्शन . #मार्गदर्शक : […]

Dr.Alok’s , “Sambodhi” Healthcare & Fitness सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोटया गावात मोठा होत आपले शिक्षण पूर्ण करून शहरात अमाप पैशा कमवायचा आणि आधुनिक जगातील भौतिक गरजांच्या मागे धावत राहायचे असे न करता आपले शिक्षण ग्रामीण लोकाच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर आहेत त्यापैकीच डॉ अलोक कदम …! अनेक सामाजिक कार्यकर्ते […]

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त परिणय […]

अश्विनी पवार….! यशस्वी उद्योजिका, एका सर्वसामान्य कुढुंबात राहुन आपल्या महत्वकांशेमुळे सतत प्रामाणिक पणे कष्ट करून यशस्वी होण्याची जिद्द मनात ठेवली की यश आपोआप मिळते हे सिध्द केले आहे अश्विनी पवार ताईंनी. त्यानी Gryfine Media नावाचा क्रिऐटिव्ह स्टुडियो मुंबईतील लोअर परेल या Corporate World मधुन चालवितात. मुंबईतील आघाड्यांवर असणार्‍या कंपन्यांकरिता त्या […]

आज २० मार्च….! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेला मानवमुक्तीचा अर्थात पाण्याचा लढा…! चवदार तळ्याचा सत्याग्रह या लढ्यानेच सार्‍या जगाचे लक्ष केंद्रित करुन मानवी हक्कांचा लढा जागतीक पातळीवर नेवुन या देशातील हजारो पिढ्यांची गुलामगीरी विरूध्द विद्रोह केला. आपल्या लाखो अनुयायांसमवेत कुलाबा जिल्हा आताचा रायगड – महाड मुक्कामी चवदार तळ्याच्या काठावर मानवमुक्तिचा […]