20 मार्च ,महाड चवदार तळे सत्याग्रह दिन….!-विनम्र मानवंदना…..!

20 मार्च ,महाड सत्याग्रह दिन….! ,
#इथेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी अस्पृश्य समाजाला चवदार तळे येथील पाण्याचा हक्क मिळवून दिला…..!


पाणी म्हणजे जीवन ,हे जीवन ही त्याकाळी अमानुष रूढी आणि धर्म व्यवस्थेने अस्पृश्य समाजाला नाकारले होते .
सार्वजनिक पाणवठे ,नद्या नाले आणि तळावे ही अस्पृश्य समाजाला खुली नव्हती परिणामी अस्पृश्यता भारतीय समाजात अमानुष पणे अस्पृश्य समाजाला नाकारत होती याच व्यवस्थेला सुरुंग लावून माणसांना माणसांचे हक्क मिळवून देण्याचे क्रांतिकारक कार्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सवे ज्ञात अज्ञात असंख्य अनुयायांनी केले त्या सर्वाना www.ambedkaree.com ची विनम्र मानवंदना…..!

#thank #Babasaheb
#Youfightforwater
#ambedkaree

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

पहिली महाड परिषद.....!

शुक्र मार्च 20 , 2020
Tweet it Pin it Email पहिली महाड परिषद…! चळवळीच्या सुरूवातीपासून ते १९२७ पर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे घाटमाथ्यावरच चळवळीचे कार्य करीत होते. जवळजवळ २५ वर्षे ते कोकणात उतरले नव्हते. ‘मूकनायक’ साप्ताहिकाचा प्रश्न असो, साऊथबरो कमिटीपुढे निवेदन घ्यावयाचा प्रश्न असो, बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापण्याचा प्रश्न असो, समाज समता संघाचा प्रश्न असो, वसतिगृहे […]

YOU MAY LIKE ..