कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:-सागर तायडे मालवण दि. २२ डिसेंबर – राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे शासन आदेश रद्द करावे आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर ठेवावे.त्यासाठी महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद मधील दीड लाख कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे असे सागर तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र […]

अंधश्रद्धेवर किर्तनाच्या माध्यमातुन आसुड ओढणारे संत गाडगेबाबा यांना स्रुतीदिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन! संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये […]

नव्या नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात आता बॉलिवूड चे आघाडीचे निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट हे आपल्या सोबत समविचारी कलाकारांना बघेऊन विरोधात उतरलें आहेत .काल दादर येथील भारतीय संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या ऐतिहासिक वस्तूच्या समोर त्यांनी सरकारच्या विरोधात.बैठक आयोजित केलीं होती. त्यावेळीं बोलताना ते म्हणाले की […]

काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं “आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो”. पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं “अरे, प्रकाश […]

भीमा कोरेगाव मुख्य आरोपीला दिल्लीत पुरस्कार ???? पुरस्कार करणारे कोण आहेत ? दलित वर्गासाठी भरीव काम केल्याने पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या बातमीत लिहिले आहे. दिल्ली येथील भारतीय बौद्ध संघ नावाच्या संघटनेने पुरस्कार जाहीर केला आहे त्या संबंधित बातमी इंडियन एक्सप्रेस ने आपले एक पान खर्च करून माहिती प्रकाशित केली आहे. यात […]

चिपळूण येथे तालुका समितीचे अभिवादन वर्तमान परिस्थितीत देशशतील सविधान वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत येत आहे ..याचे कारण राज्यकर्त्यांकडून सविधानांची योग्य अमलबजावणी होत नाहीय.यातूनच सविधानावर विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले होत आहेत .हे आपण थांबले पाहिजे .या साठीं संविधान प्रेमी जनतेने देशांच्या हितासाठी सविधानांचा रक्षणासाठी सज्ज असायला हवे .असे प्रतिपादन रत्नागिरी […]

क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृती दिन यानिमित्ताने दिनांक- २८/११/२०१९ रोजी दादर येथील छ. शिवाजी महाराज नाट्य मंदिर मध्ये पार पडलेल्या सुगंधाई फाऊंडेशन ,आयोजित आणि अस्मिता मल्टिपर्पज ऑर्गनिझेशन सहकारी संस्था,धम्म मिशन व www.ambekaree.com ऑनलाइन मीडिया पार्टनर असलेल्या कार्यक्रमात या चार संस्थांच्या माध्यमातून प्रस्तूत धम्मचक्र ऑर्केस्ट्रा, करिअर मार्गदर्शन आणि संविधान […]

१) ओबीसी या देशाचे आद्य भूमिपुत्र, पण तोच आज उपेक्षित का? २) ओबीसींचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान काय? ३) ओबीसी हा मुळचा उत्पादक व कारागीर वर्ग, त्याची उत्पन्नाची साधने कोणी हिरावून घेतली? ४) ओबीसी या देशाचे मालक आहेत, पण त्यांना याची जाणीव का नाही? ५) ओबीसी ही जात नाही तर […]

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला जानेवारी २६ जानवारी १९५०   पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत  असून हिची हिंदी भाषेत प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे .महामानव बाबासाहेब तथा बाबासाहेब डॉक्टर बी.आर.आंबेडकर […]

बातमीमध्ये ‘बात’ आणि ‘मी’ कदापि शिरू देता कामा नये, असे पत्रकारांच्या नव्या पिढ्याना सतत बजावणारे आणि अस्तंगत होत चाललेल्या ‘लिहित्या’ संपादकांच्या परंपरेतील ‘शहनशहा’असलेले ‘नवाकाळ’ चे संपादक निळूभाऊ खाडिलकर हे आज काळाच्या पडद्याआड गेले। त्यांना भावपूर्ण आदरांजली। ….! (निळूभाऊंना अखेरचा निरोप देताना माझे मित्र, प्रख्यात व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी आपल्या कुंचल्यातून […]