काल ONGC प्लांट ला लागलेली आग , ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू……! सरकारची उदासीनता

काल ONGC प्लांट ला लागलेली आग ,५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू……! सरकारची उदासीनता

काल उरणमधील ONGC प्लांटला भीषण आग लागली आणि यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 3 गंभीर आहेत.मुंबईला पुरविण्यात येणाऱ्या एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा (crude oil) हा सर्वात मोठा प्लांट आहे.

पत्रकार जयश्री इंगळे यांचे पती इंजि. रवी या प्लांट मध्येच सध्या Chief Engineer( मुख्य अभियंता) आहेत आणि त्यांच्या निकटचे सहकारी आणि मित्र C N Rao(DGM ONGC) यांचे या घटनेत दुर्दैवी निधन झाले आहे.
त्या म्हणतात की ONGC ला मृत्यू पथाला बघणे खूप वेदनादायक आहे.ओएनजीसी High profit making PSU आहे आणि सोन्याचे अंडे देणाऱ्या या कोंबडीचे लचके तोडायला हे सरकार निघाले आहे.


खासगीकरण करण्याच्या उद्देशाने या कंपनीला सरकारकडून कर्जबाजारी कंपनी बनविण्यात आले आहे आणि अंबाणीला विकण्याचा घाट घातला जातोय.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

भिवा रे sss तू भेट मला एकदा !- स्टार प्रवाह वरिल मालिकेच्या निमित्ताने

शुक्र सप्टेंबर 6 , 2019
Tweet it Pin it Email भिवा रे sss तू भेट मला एकदा ! *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ सुभेदार रामजीबाबा सकपाळ हे शेवटच्या घटका मोजत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे गुजरातमध्ये बडोदा येथे असतात। आजारी वडिलांना भेटण्यासाठी ते लगबगीने निघतात। ते प्रवास करत असलेली रेल्वे गाडी सुरत स्टेशनात येते। […]

YOU MAY LIKE ..