महामानवांची BBC वरील एक मुलाखत.
जोपर्यंत या देशातील सामाजिक व्यवस्था बदलत नाहीत तो पर्यंत लोकशाही रुजाणार नाहीय. ही विषमता बद्दलण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे . मला माझ्या लोकांची काळजी वाटते जर ही लोकशाही कोसळली तर सर्वात आधी त्याचा बळी दिला जाईल . कारण एखादी इमारत कोसळते तेव्हा सर्वात आधी खालील मजले कोसळतात माझे लोक हे सर्वात खाली आहेत.पंतप्रधान केवळ न संपणारी भाषणं देत आहेत पण आम्हाला ठोस कृती हवी आहे.
केव्हढा हा स्पष्टपणा आणि केवढी ही काळजी खरच ती आभाळाची माया होती आपल्या चिलापिलांना जपणारी ..
|| चांदण्याची छाया ,कापराची काया ,माऊलींची माया होता माझा भीमराया ||