महामानवांची BBC वरील एक मुलाखत. जोपर्यंत या देशातील सामाजिक व्यवस्था बदलत नाहीत तो पर्यंत लोकशाही रुजाणार नाहीय. ही विषमता बद्दलण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे . मला माझ्या लोकांची काळजी वाटते जर ही लोकशाही कोसळली तर सर्वात आधी त्याचा बळी दिला जाईल . कारण एखादी इमारत कोसळते तेव्हा सर्वात आधी खालील […]