मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार पडल्या .जवळजवळ पन्नास हजारांहून जास्त लोक परिषदेला हजर होते. […]

आज रिपब्लिकन नेते बी सी कांबळे यांची एकशे एक वी जयंती.या निमिताने…! महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर जे काही आघाडीचे अनुयायी बाबासाहेबांच्या जवळचे होते त्यात बी सी कांबळे यांचा अग्रक्रम लागतो मुळात ते एक आंबेडकरी. विचारवंत ,अनुवादक ,कायदेतज्ज्ञ आणि चरित्रकार व प्रसिध्द राजकारणी म्हणून देशात ओळखले जातात.डॉ बाबासाहेब आंबेडकर […]

“भगवान बुद्ध आणि महावीर मूर्तीमधील फरक” “Buddha and Mahavir” ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ -संजय सावंत नवी मुंबई ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛ बौद्ध आणि जैन धर्माचे संस्थापक हे समकालीन आहेत.समकालीन असल्याने समज गैरसमज ही आहेत.त्यांच्या प्रतिमा ,शिल्प आणि मुद्रा बरेच साम्य वाटते मात्र तसे नाहीय बुद्ध प्रतिमा आणि महावीर यांच्या प्रतिमा ओळखण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे बौद्ध साहित्य […]

कुणाच्याही सत्ताकांक्षेसाठी आम्ही बळी का जायचं? ******************************** -दिवाकर शेजवळ- Email:divakarshejwal1@gmail.com ******************************** १०५ आमदारांचे संख्याबळ असतानाही सत्ता गमवावी लागलेल्या महाराष्ट्रातील राजकीय वार जिव्हारी लागलेला भाजप स्वस्थ बसेल, हे संभवत नाही. त्यामुळे लगेचच सत्ता काबीज करता आली नाही तरी राष्ट्रपती राजवटीचे हत्यार चालवून महाराष्ट्राला गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिपत्याखाली आणणे हे भाजपचे […]

12 जुलैचा निळा दिवस आठवा आणि इतिहास घडवा. ********************************************* -सागर रा तायडे-भांडुप,मुंबई www.ambedkaree.com ********************************************* आंबेडकरी चळवळीतील थोर विचारवंत साहित्यिक नेहमीच सांगतात इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो.डॉ बाबासाहेबांनी इतिहास वाचला म्हणूनच इतिहास लिहला,महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध त्यांना कधीच भेटले नाहीत तरी त्यांनी त्यांना आपले प्रथम […]

कालकथीत बौद्ध साहित्यिक विजय सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनम्र अभिवादन दि.३० जुन २००५. —————————————- -सुनिल सोनवणे,संपादक,प्रकाशक आणि लेखक -उल्हासनगर ————————————— बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक व दलित साहित्य का नको? या ग्रंथाचे लेखक कालकथीत बौद्ध साहित्यरत्न विजय सोनवणे यांचा जन्म ११आॅगस्ट१९४० मध्ये कसबे तडवळे,जि.उस्मनाबाद येथे झाला.ते विक्रीकर भवन, मुंबई येथे असिस्टंट कमिशनर […]

शाहु महाराज बौद्धांचे कोण लागतात? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com *********************** ऊसापोटी कायसही जन्मत असतो. तसेच दुर्दैव उदात्त विचारांच्या वेलींच्या वा चळवळींच्या वाट्यालाही येत असते. क्रांतीबा फुले,शाहू महाराज यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावविश्वातून, वैचारिक जडणघडणीतून कदापि बाद करता येणार नाही. किंबहुना, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी डॉ बाबासाहेब […]

कोरोनाने सर्वांना स्वताची ओळख करून दिली. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● सागर रा तायडे,भांडुप www.ambedkaree.com ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरले आहे.त्यावर काहींनी मात केली तर काही जीवघेणा संघर्ष करीत आहेत.कोरोना झालेल्या रुग्णाला रक्ताच्या नातलगानी शेवटच्या क्षणाला जवळ करण्यास किंवा अंतिमसंस्कार करण्यास नकार दिला. अशा अनेक लक्षवेधी घटना घडल्या त्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील.पैसा पेक्षा […]

पत्रमहर्षी दिनू रणदिवे:आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा! ******************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ******************** देशात काँग्रेसची सत्ता आणि पंतप्रधानपदी इंदिराजी गांधी असतानाची ही गोष्ट। त्या काळात मी प्रा Jogendra Kawade यांच्या नेतृत्वाखालील दलित मुक्ती सेनेच्या मुंबई प्रदेशचा आधी सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष होतो। इंदिराजी गांधी यांच्या राजवटीत रशिया हा भारताचा मित्र देश […]

मानवी हक्काचा सेनापती ते संविधान रक्षक. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ महेश भारतीय-भाष्य प्रकाशन मुंबई ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ नुकतेच न्यायमूर्ती सुरेश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मानवी हक्क आणि संविधान संरक्षण न्यायमूर्ती म्हणून त्यांची ख्याती होती आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता ते त्या विचारधारेला धरून आपल्या कारकिर्दीत कार्य करत राहिले मुंबईतील प्रतियश भाष्य प्रकाशन […]