गावकुसाबाहेर च्या जगाचे वास्तव जगाला आत्मचरित्राच्या माध्यमातुन सांगणारा  पहिला साहित्यिक -दगडू मारुती पवार अर्थात पद्मश्री दया पवार त्यांच्या त्या साहित्य कृतीतून पांढरपेशा मराठी साहित्यिक विश्वात खळबळ माजून साहित्याचा नवा आयाम देणारे आणि तमाम शोषित पीडित ,कामगार वर्गाचा आवाज आपल्या परखड लेखणीने जगासमोर मांडणारे ,तमाम आंबेडकरी आणि दलित साहित्याला नव्या उंचीवर नेणारे साहित्यातील […]

आंबेडकरी चळवळीतील दिग्गजांवर दिवाकर शेजवळ यांनी लिहिलेल्या ऐतिहासिक मृत्यूलेखांचा संग्रह लवकरच आपल्या भेटीला! दिवाकर शेजवळ. आंबेडकरी चळवळीतील नामवंत ज्येष्ठ पत्रकार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यंदाच्या समतानंद अनंत हरी गद्रे पुरस्काराचे मानकरी. दलितांच्या लढयांवर अधिकारवाणी प्राप्त झालेले लेखक. तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता. आंबेडकरी वृत्तपत्रांच्या इतिहासात आपल्या अग्रलेखातून झंजावात उभा करणारे […]

Dr.Alok’s , “Sambodhi” Healthcare & Fitness सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका छोटया गावात मोठा होत आपले शिक्षण पूर्ण करून शहरात अमाप पैशा कमवायचा आणि आधुनिक जगातील भौतिक गरजांच्या मागे धावत राहायचे असे न करता आपले शिक्षण ग्रामीण लोकाच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या डॉक्टर आहेत त्यापैकीच डॉ अलोक कदम …! अनेक सामाजिक कार्यकर्ते […]

दलित पॅंथरचे एक संस्थापक,आंबेडकरी चळचळवळीतील लेखक,कवी,भाष्यकार ज.वि.पवार’१५ जुलै रोजी   वयाची ७५ वर्ष पुर्ण करीत आहेत.त्यानिमित्त .. निष्टा म्हणजे  काय? आंबेडकरवादी म्हणजे  काय? हे आपल्या कृतिशील जगण्यातून आदरणीय ठरलेले ज.वि.पवार आंबेडकरी चळवळीतील एक आदराचे स्थान आहे .भाऊसाहेब ,दादासाहेब ,मामासाहेब  असली कोणतीच बिरूद न मिरवता ते आंबेडकरी चळवळीत परिचयाचे आहेत ते जवि.या […]

मागास समाज की धानुक जाती में पैदा हुई हिमा दास ने जीता 400 मीटर दौड़ में जीता गोल्ड मैडल। किया भारत का नाम किया रौशन….! हिमा दास, असम के छोटे से गांव की 18 साल की मासूम सी लड़की जिसने आईएएएफ विश्व अंडर-20 एथलेटिक्स चैम्पियनशिप की 400 मीटर दौड़ स्पर्धा […]

कल्याण चा साहिल कोचरेकर सप्टेंबर मध्येपाकिस्तान विरुध्द क्रिकेट सामन्यात खेळणार…….! कोण आहे साहिल संजय कोचरेकर आंबेडकरी पत्रकार संजय कोचरेकर यांचा जेष्ट सुपूत्र .कल्याण सारख्या मध्यमवर्गीय शहरातून शालेय विश्वात आपला ठसा उमटवून आपली गुणवत्ता सिद्ध करणारा आंबेडकरी युवा .त्याची नुकतीच भारतीय क्रिकेट बोर्डाने म्हणजेच 16 च्या आतील युवा संघाची निवड केलीय […]

आर्थिक चळवळीला नवी दिशा. ……चला समाज आर्थिक स्वावलंबी करूया, आत वेळ आली आहे उद्योगधंदे उभारून ह्या देशाच्या आर्थिक शक्तीत नाहीरे वर्गाचा सहभाग वाढिवण्याचा. हाच संदेश समाजात पसरवण्यासाठी आणि उद्दिष्टपूर्ती साठी शाक्य एनर्जी प्रा.ली ,अस्मिता आणि एव्हान्स कमर्शियल एंपायर प्रा. लि टीमने सध्या मुंबई, कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त परिणय […]

उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…! गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील नांदेड गावात (जि. चंद्रपूर) उपेक्षेच्या अंधार्‍या कोपर्‍यात आयुष्याची संध्याकाळ […]