तमाम शोषितांचा आवाज होऊन “मूकनायक” ची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली.आंबेडकरी पत्रकारिच्या सुवर्णयुगाची ती क्रांतिकारक सुरुवात होती . पुढे बाबासाहेबानी बहिकृत भारत ,जनता,प्रबुद्ध भारत सारखी वातर्मनपत्रे सुरू केली व आपला बहुजनांचा आवाज जगात निनांदून सोडला!!!. आपला मीडिया आपला आवाज!!!.आज ही दिन दुबळ्या लोकांनाच आवाज कुठेच दिसत नाहीय!! बाजारात अनेक मीडिया […]

भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान.! ३ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय लोकसभेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद  यांनी शपथ दिली . अस्पृश्य समाजातील पाहिले कॅबिनेट मंत्री .केंद्रीय कायदेमंत्री म्हणून पुढे 29 ऑगस्ट १९४७ ला डॉ बाबासाहेबांची भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून […]

महामानवांची BBC वरील एक मुलाखत. जोपर्यंत या देशातील सामाजिक व्यवस्था बदलत नाहीत तो पर्यंत लोकशाही रुजाणार नाहीय. ही विषमता बद्दलण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे . मला माझ्या लोकांची काळजी वाटते जर ही लोकशाही कोसळली तर सर्वात आधी त्याचा बळी दिला जाईल . कारण एखादी इमारत कोसळते तेव्हा सर्वात आधी खालील […]

मुक्ती कोण पथे? -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही परिषद मी केलेल्या धर्मांतरच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलवण्यात आलेली आहे हे तुम्हास कळून चुकले आहेच.धर्मांतरचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे .इतकेच नव्हे,तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्या कारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचाही वाटतो.हे महत्त्व तुम्हा सर्वांना […]

मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे दि ३० ,३१ मे व १ व २ जून १९३६ अशी चार दिवस पार पडली . मुंबई इलाखा महार परिषदेच्या मंडपातच मुंबई इलाखा मातंग परिषद,अखिल मुंबई इलाखा संत समाज परिषद आदीही पार पडल्या .जवळजवळ पन्नास हजारांहून जास्त लोक परिषदेला हजर होते. […]

शतदा वंदन! ********* दिवाकर शेजवळ ********* 27 मे हा रमाईंचा तर 29 मे हा माईसाहेबांचा स्मृतिदिन। अवघा एक दिवसाचा फरक हा त्यांच्या असीम त्यागाच्या साम्यासारखाच लक्षणीय योगायोग। रमाई यांनी काटेरी जीवन मार्गात खस्ता काढत ‘महापुरुष’ घडतांना बाबासाहेबांना निग्रहाने साथ दिली.संकटांच्या वणव्यात होरपळ सोसत अखेरीस समर्पण दिले. तर, माईंनी व्याधी विकाराने […]

माय….! ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● प्रमोद रामचंद्र जाधव www.ambedkaree.com ●●○●●●●●●○●●●●●●●●●●●●●○●●● “माय..!” खरंच तुझ कसं फेडावे ग पांग, कस विसरावं नात,भेटल ग जीन, आभाळाच्या कवेत घेतल ग आम्हा. अजूनही चालतांना,परळ,भोईवाडा,दादर आणि चौक मडकेबुवांचा, तुझ्या कष्ठांच्या त्या पाउल खुणा, सांगतात अजुन ही तुझा इतिहास ह्या मना..!. गोवर्‍यांच ग थाप..अन खडीमातीची घमेलं, कस विसरू आम्ही ग […]

लोकशाहीचे दोन शत्रू -एक हुकूमशाही आणि माणसा-माणसात भेद मानणारी संस्कृती.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ********* ब्रम्हदेशातील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधिश यू चॅन ट्यून (Hon’ble justic U chan Htoon Judge of the Supreme court of the Union of Burma) दिनांक ३ एप्रिल १९५५ रोजी मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज च्या बुद्ध भवन येथे आयोजित भव्य सभेत […]

हिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती:डॉ. बाबासाहेबांचा इशारा-प्रा.हरी नरके केवळ एक व्यक्ती एक मत यापेक्षा एक व्यक्ती एक मुल्य यावर बाबासाहेबांचा भर होता. सामाजिक लोकशाहीची मुल्ये त्यांनी राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक असावे ही ४५ व्या कलमातील तरतूद त्यांना मुलभूत अधिकारात आणायची होती. ती त्यांना आणता […]