वं बआ चा सत्ता संपादन निर्धार रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला.

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार रॅलीचा समारोप कोल्हापुरात झाला.व ब आघाडीची सत्ता संपादन रॅली नागपूर तेथून सुरू झाली होती .म अण्णाराव पाटील या रॅलीचे नेतृत्व करत होते त्याची सांगता काल कोल्हापूर येथे व ब आ चे नेते आड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

नागपुर ते कोल्हापुर असा या रॅलीचा मार्ग होता. विदर्भातील शेतकरी, दुष्काळाचा प्रश्न, कापूस शेतकऱ्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.


छ. शाहूंच्या कोल्हापुर नगरीत या रॅलीची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी मंचावर रॅलीचे नेतृत्व करणारे आण्णाराव पाटील, डॉ. य़शपाल भिंगे, नवनाथ पडळकर, आनंद चंदनशिवे, शिवानंद हैबतपुरे, हाजी अस्लम सय्यद, डॉ. अरुणा माळी यासह मान्यवर उपस्थित होते.

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

बगलबच्चे कोण?

शुक्र सप्टेंबर 27 , 2019
Tweet it Pin it Email बगलबच्चे कोण? दुसऱ्या अधिवेशनामध्ये #गांधीजींनी इतर प्रतिनिधींना अत्यंत अनुदारपणे वागविले यात शंका नाही. इतर सर्व समाजाचे पुढारी ब्रिटिशांचे बगलबच्चे होते, हे म्हणणे गांधीजींना शोभण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांचे स्वरूप व महत्व काय आहे याचीही त्यांना नीटशी कल्पना नव्हती. म्हणून ते घटकेत म्हणत की हिंदू-मुसलमानांचे ऐक्य […]

YOU MAY LIKE ..