कुणाच्याही सत्ताकांक्षेसाठी आम्ही बळी का जायचं? ******************************** -दिवाकर शेजवळ- Email:divakarshejwal1@gmail.com ******************************** १०५ आमदारांचे संख्याबळ असतानाही सत्ता गमवावी लागलेल्या महाराष्ट्रातील राजकीय वार जिव्हारी लागलेला भाजप स्वस्थ बसेल, हे संभवत नाही. त्यामुळे लगेचच सत्ता काबीज करता आली नाही तरी राष्ट्रपती राजवटीचे हत्यार चालवून महाराष्ट्राला गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिपत्याखाली आणणे हे भाजपचे […]