“अत्याचारी गावांतील” “दलितांचे धरणग्रस्तासारखे””नजीकच्या शहरांमध्ये पुनर्वसन करा!” ■उद्धव ठाकरे यांच्याकडे आंबेडकरी लोक संग्रामची मागणी■ ================= मुंबई, दि,८ मे २०२०: हिंसक अत्याचार घडणाऱ्या गावांतील दलित,बौद्ध आणि तत्सम अनुसूचित जातीच्या सर्वच कुटुंबांचे स्थलांतर करावे. त्यांचे नजीकच्या शहरात प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठीच्या १९९९ च्या कायद्यातील तरतुदींप्रमाणे धरणग्रस्ताच्या धर्तीवर सामाजिक न्याय खात्यामार्फत पुनर्वसन करण्यात यावे, […]