मुंबईत आपत्तीजनक स्थिती -मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.

आज 2 जुलै 2019 रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे .रोजच घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणारे मुंबईकर आता त्यांची लाइफ लाईन असलेली मुंबई लोकल सेवा बंद झाल्याने ,रस्त्यावर वाहतूक कोंडीनं थांबले आहेत.

जबाबदार फडणवीस सरकार ने शासकीय सुठ्ठी जाहीर केलीय. पाणी तुंबललेले नाही असे दिवसभर सांगणारे शिवसेनेचे महापौर आता काहीच बोलत नाहीय.

मालाड तेथे भिंत कोसळून जवळजवळ 15 जन मृत्यू मुखी अनेक जण जखमी आणखीन काही लोक अडकले .
कल्याण मध्ये दुर्गडी परिसरात ही भिंत कोसळून 3 जण ठार,पुण्यात आंबेगाव येथे ही भिंत कोसळली त्यात 6 जण ठार..!

मध्य रेल्वे ,पश्चिम रेल्वे आणि हारबर रेल्वे ठप्प,तर बाहेरगावच्या गाड्या रद्द …..!

शासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आलंय.
-प्रमोद रा जाधव

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

एकच साहेब बाबासाहेब - उपाध्यांप्रमाणे आचरण हवे

मंगळ जुलै 2 , 2019
Tweet it Pin it Email एकच साहेब बाबासाहेब- उपाध्यांप्रमाणे आचरण हवे-गुणाजी काजीर्डेकर मनोगत-अत्यंत महत्प्रयासाने चालविलेल्या आणि टिकवून ठेवलेल्या संपादक दिनकर कारभारी सोनकांबळे यांच्या “दैनिक विश्वपथ” या दैनिकात काम करीत आहे. दैनिकाबाबत चळवळीतील कार्यकर्ते उत्सुकतेपोटी विचारत असतात. आमच्या दैनिकाचे कार्यालय निदान सोशल मिडियावर तरी पाहता यावे म्हणून फेसबुकवर फोटो टाकला, आणि […]

YOU MAY LIKE ..