वणवा पेटवणारा तिसरा निखारा विझला…!

दलित पँथरचा महानायक:राजा ढाले-दिवाकर शेजवळ,जेष्ठ पत्रकार


‘भारतात कोणी व्होल्टेअर जन्माला आला नाही;म्हणून या देशात सामाजिक kraanti होऊ शकली नाही,’असे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आधीच सांगितले होते। पण इथे व्होल्टेअर जन्माला न येण्याचे कारण तुम्हाला मी आता सांगतो। दुर्गाबाई भागवत कुमारी राहिल्या। त्यामुळे आपल्या देशात व्होल्टेअर जन्माला येऊ शकला नाही!

वणवा पेटवणारा तिसरा
निखारा विझला


त्या ऐतिहासिक पँथर वणव्याला फैलावणारे धगधगते पाच निखारे होते: राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वि पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर.
भाई संगारे, नामदेव ढसाळ यांच्यानंतर राजा ढाले यांच्या निर्वाणाने तिसरा निखारा विझला आहे।

राजाभाऊंना अखेरचा सॅल्युट आणि विनम्र श्रद्धांजली।

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले ! -आद अड बाळासाहेब आंबेडकर

मंगळ जुलै 16 , 2019
Tweet it Pin it Email रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले ! -आद अड बाळासाहेब आंबेडकर फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार, 60 -70 च्या दशकात नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. या संघटनेने आंतराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले. Pin it Email https://www.ambedkaree.com/diwakarshejwaltalk-aboutrajadhale/#SU1HXzIwMTkwNzE राजाभाऊ ढाले यांनी दलित साहित्यात […]

YOU MAY LIKE ..