उपेक्षितांमधला दिपस्तंभ – उपेक्षित ,अंधारात आणि विवंचनेत…! गेल्या कित्येक वर्षात शेतीवर मोठ्या प्रमाणात विषेशता भात पिकावर अत्यंत महत्वाचे संशोधन करून एका तांदळाच्या बियान्याचे जनक झालेले आंबेडकरी शेतीतज् ज्यांनी जगप्रसिद्ध एचएमटीसह तांदुळाच्या नऊ वाणांचा शोध लावला ते मा. दादाजी खोब्रोगडे नागभीड तालुक्यातील नांदेड गावात (जि. चंद्रपूर) उपेक्षेच्या अंधार्‍या कोपर्‍यात आयुष्याची संध्याकाळ […]

मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे  भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते घर जाळून टाकण्यात आले होते.घर जाळणारे लोक पाहिलेले असल्यामुळे […]

Dr.B.R.Ambedkar special known as Babasaheb Ambedkar as a student In 1907, he passed his matriculation examination and in the following year he entered Elphinstone College, which was affiliated to the University of Bombay, becoming the first untouchable to do so. This success evoked much celebration among untouchables and after a public ceremony, […]

बुद्धपूर्णिमा/ बुद्धजयंती का साजरी करावी ? यामागचा २२ प्रतिज्ञा अभियानाचा उद्देश काय ? तर वाचा पुढील प्रमाणे …. १) घरात मानवीय, मानवतावादी संस्कार होतील.स्त्रियांचा आदर, सन्मान करण्यास आपली पुढची पिढी सक्षम होईल यातूनच मनात स्त्रियांविषयी येणारे वाईट विचार नष्ट होतील कारण तेवढी ताकद बुद्ध संस्कारात नक्कीच आहे. २) प्रत्येक घरी […]

संस्था, संघटना चालवायच्या तर वर्गणीच्या माध्यमातून नाहीत …कार्यकर्त्यांनी स्वतःच्या कष्टाने. …यालाच खरी समाजसेवा म्हणतात. “अस्मिता ” नेहमीच पुरोगामी विचारांचा अवलंब करते. ..काही तरी युनिक. … आपल्या ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ती साठी… अस्मिता टीमने समाजातील परिणय समारंभात उपस्थित बंधू भगिनींना विशेष स्टाॅल उभारून बाबासाहेबांच्या आर्थिक चळवळीची माहिती दिली. … दिनांक २२ […]

भंडार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा वचपा आंबेडकरी जनता काढेल काय? नुकताच भंडार्‍याचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ज्या महामानवांनी भारतीयांच्या जीवनात अमुलाग्रह असा बदल घडवुन आणला,रक्तरंजीत क्रांतीवीना संसदीय लोकशाही देवून भारताची आधुनिक निर्मिती केली त्या महामानवाला लोकशाहीतील […]

कोकणात घडले अनोखे समाज परिवर्तन   विषेशता कोकणात जातीच्या भिंतीत अडकलेला व विषेशता: रूढी परंपरात अडकलेला बारा बलुतेदार समाज आजही रूढी परंपरा संभाळताना दिसतो. त्यात गणपती,होळी-शिमगा,देव दवस्की,गावकी -भावकी यात अडकलेला व आपल्या परंपरागत रूढींना जपणारा समाज पहावयाला मिळतो. त्या कोकणात पाच हजार लोकांच्या उपस्थित पार पडला.. “शिव विवाह..!” मान्यवर प्रशासकीय […]

थिंक टँक ई-मासिक, एप्रिल | २०१८ ‘राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्त ‘थिंक टँक पब्लिकेशन्स’, सोलापूर चे मुखपत्र ‘थिंक टँक ई-मॅगझीन’ चा, महामानवास गीतांजली, काव्यांजली व गझलांजली अर्पण करणा-या एप्रिल महिन्यातील “युगनायक” या काव्यविशेषांकाचे वाचकार्पण ज्येष्ठ साहित्यिक राजा ढाले यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे व थिंक […]

मोठमोठ्या शब्दांचे इमले नाही तर कृतीतून नंदनवन तयार होते. महामानव डाॅॅ बासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या सुपीक जमिनीवर खुशाल मजा करा पण त्यांनी जे झाड खडकावर लावले आहे त्याचे संगोपन आधी करा.  त्यांनी  जेव्हा बौद्ध लेणी वर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते तेव्हा अनेकांनी प्रशंसा केली पण जेव्हा तिकडे कृतिशील कार्य […]