लढा …अस्तित्वाच्या अस्मितेचा….! आज जवळजवळ चार महिने पुर्ण होत आलेत. तपासाची कामे ही पुर्ण झालीत त्यात ज्याच्यावर आरोप आहेत ते मनोहर कुलकर्णी अर्थात भिडे अजुन ही मोकाट आहेत त्याला हात लावावयाची ताकद सरकारची नाहिय.सरकार पुर्णपणे हतबल झालेय. जेव्हा राजा हतबल असतो तेव्हा आपल्या हक्कांसाठी जनता रस्त्यावर येते. हा इतिहास आहे […]

अमेरिका स्थित दिलीप म्हस्के यांच्या नितांत प्रयत्नाने युनाइटेड नेशन्स च्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२७ वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार होती. परंतु मोदी सरकारने युनाइटेड नेशन्स च्या ऑफिस मध्ये हा पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास कळविले व युनाइटेड नेशन्स ला हा कार्यक्रम रद्द करावा लागला. आजच दि. […]

चक्रवर्ती सम्राट अशोक : भारतीय इतिहासातील एक सोनेरी पर्व सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासातील एक चक्रवर्ती सम्राट मानले जाते हे काही त्याने स्वतःला म्हणवून घेतलेली उपाधी नाही तर समस्त भारत वर्षाने दिलेली पदवी आहे . अशोकाचे साम्राज्य अफगाणिस्थान व बलुचिस्थानपासून चोल, पांड्या, गांधार, आंध्र , कलिंग , भोज , पुलिंद, ताम्रपनी […]

शिक्षणाची संधी आणि रोजगाराच काय??? केंद्रात आणि राज्यात असलेले बीजेपी सरकार घोषणाबाजी,जाहिरात बाजी यावर भर देवुंन  सतत मतदादारांना भुलविणार्‍या सरकार विरोधात नुकताच शेतकर्‍यांनी  लाॅग मार्च केला त्यानंतर आता शिक्षणाच्या हक्कासंदर्भात डेमोक्रेडीट युथ फेडरेशन व स्टुटंट फेड्रेशन आॅफ इंडिया यांच्यावतनं आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. रोजगार ,बेकारी,शिक्षणाचा  अधिकार याचा होत असलेला […]

महामानव डाॅ.आंबेडकर ,क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्या आणि समाज व्यवस्था…! काल राजस्थान न्यायालयात क्रिकेटपट्टु हार्दिक पंड्याने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांवर ट्विट जे केले ते अत्यंत खालच्या पध्दतीचे असलेले विधान आहे. यावर राजस्थान न्यायलयात खटला दाखल करण्यात येवुन तो भलताच वादात सापडलाय. तुर्तास सदर प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यान त्यावर बोलणे न्याय्य नाही. […]

निमित्त….. महाड सत्याग्रह आणि कोकणातील लढवय्ये भीम अनुयायी…! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे सतत कार्यकर्त्ये आणि लढवय्या लोकांचा भरणा असायचा सतत ते समाजासाठी जागृत असायचे.त्यांच्या ह्या स्वभावरुन असंख्य कार्यकर्त्ये निर्माण होवु लागले. कोकणातील सोमवंशीय महारांतील गोपाल बाबा वलगणकर हे पहिले मोठे नेते.त्यांनी महांरांना सैन्यात भरती करावी म्हणुन प्रयत्न केले. कोकणातील […]

भारतीय संविधानाची निर्मिती : एक सत्यता 1945 साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणाचा निर्विघन मार्ग, पद्धती, प्रक्रिया आणि साधने सुचविण्याच्या हेतूने भारतात पाठविण्यात आले होते. या शिष्टमंडळला “कॅबिनेट मिशन […]

आज २० मार्च….! महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढलेला मानवमुक्तीचा अर्थात पाण्याचा लढा…! चवदार तळ्याचा सत्याग्रह या लढ्यानेच सार्‍या जगाचे लक्ष केंद्रित करुन मानवी हक्कांचा लढा जागतीक पातळीवर नेवुन या देशातील हजारो पिढ्यांची गुलामगीरी विरूध्द विद्रोह केला. आपल्या लाखो अनुयायांसमवेत कुलाबा जिल्हा आताचा रायगड – महाड मुक्कामी चवदार तळ्याच्या काठावर मानवमुक्तिचा […]

The Indian caste system…..,untouchables were segregated from the caste Hindus. They were banned from using water bodies and roads which were used by caste Hindus. In August 1923,Bombay Legislative Council passed a resolution that people from the depressed classes should be allowed to use places which were built and maintained by […]

बा….. पेटविलेस पाणी, पेटविलेस रक्त, पेटवीलेसअनैतिक धर्मरुढींची विषवल्ली धर्मग्रंथ…! जाळलास या भुमीतला विषम अन्यायकारक अज्ञानी कुजकट विचांरांचा गावगाडा, असमान,हीनकस अमानुष अर्थहीन कोंडवाडे, अनादीकाळाची तोडुन बेडी, दुबळ्या, गतगात्र निर्विकार ,निशब्द मनांना नवचेतना देत साकारलीस नव प्रकाश किरणे, धर्ममार्तडांच्या विषवल्लीला लाथ मारत,ठोकरलीस, नाकारलीस अन झिडकारलीस क्रृर पिढ्यांनपिढ्यांची गुलामगीरी अन् घेवु दिलास नव्या […]