औरंगाबाद शहर सध्या कचर्‍याच्या प्रश्नाने चर्चेत आहे.कचरा धुमसावा तसे वातावरण फार धुमसत चालले आहे.नुकतेच पोलिसांनी ही स्वच्छता अभियान राबविले.यात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही सहभाग घेतला. खरतर समाजात खल,दंगे,गुन्हे आदि रोखुन  शांती अन सुरक्षा बहाल करण्याची जबाबदारी असणार्‍या या जनतेच्या रक्षकांनी स्वच्छता अभियान राबवुन आपण समाजात नवा पायंडा आदर्श निर्माण केला आहे.