औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली संयुक्त सभा सुरू ……Live साठी खलील लिंक वर click करा   https://m.facebook.com/story.php?story_fbid=2107661265944938&id=567140206972030

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर येथील पहिल्याच आधिवेशनामध्ये बौद्ध,धनगर,दलित ,ओबीसी भटके या वंचित बहुजनांच्या एकजुटीचे विराटदर्शन. सावध ऐका पुढील हाका… सोलापूर की गूंज दिल्ली तक ! अंगात लाल शर्ट… डोक्याला पिवळा फेटा… हातात काठी ! आजचं हे रूप होतं बहुजनांच्या राजाचं !! वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय अॅड.बाळासाहेब आंबेडकरांना मार्गदर्शन करण्यासाठी […]

” सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर “ भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयोसारख्या आजाराने ग्रासले होते.गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले . त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले . […]

काँग्रेसवाल्यांची गोची ……..! सतत निवडणुकीत बौद्ध, दलित आणि मुस्लिम पक्षाच्या नेत्यांना हिंदुत्व वादयांची भीती दाखवून असमान राजकारण खेळणाऱ्या काँग्रेसला अड आंबेडकर यांनी एम आय एम युती करण्याची घाई केली असे वाटते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना मत मांडले . ते पुढे म्हणतात की बिजेपी आणि शिवसेना युतीला रोखण्यासाठी  […]

भिम आर्मी प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण यांची  तुरुंगातून मुक्तता……! चंद्रशेखरला गेल्यावर्षी सहारनपूर जिल्ह्यात कथित जातीय दंगलीत प्रमुख भूमिका असल्याचा प्रमुख आरोप होता . उच्चजातीतील ठाकूर समाजाकडून  दलित समाजावर होणाऱ्या सततच्या  जातीय हल्लाला प्रतिकार म्हणून  ठाकूर समाजाच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू केले  होते त्यातून  ठाकूर आणि दलित समाजात तेढ निर्माण झाले […]

सिंह आणि जंगली कुत्रे…तर शिकागोतील जागतिक हिंदू परिषदेमध्ये एका गटाने केली जोरदार निदर्शने ….!.   शिकागो : ‘एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. जग सर्वोत्तम करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे’, असे विधान भागवत यांनी यावेळी केले. दरम्यान, सरसंघचालकांनी कुत्रे […]

“देश की जनता भुकी है।यह आझादी झुटी है” आज संपूर्ण भारतात ७२व स्वतंत्र दिन साजरा करत असताना,मला नेहमी एक प्रश्न पडतो की,आपलं भारत देश खरोखर स्वतंत्र झाला आहे का?हा मुख्य प्रश्न आहे. आपला भारत देश हा समता,स्वतंत्र,बंधुता, न्याय,वर आधारीत आहोत का?ही आपल्या भारताची राज्यघटना वरील तत्वावर चालते का?आपले केंद्रीय सरकार […]

गाजवाजा न करता ही करू शकता समाजकार्य.अर्थात संवेदना असतील तर …! एक रक्तदान करणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्यांची तळमळ अन त्यांनी कृतीतून दिले सामाजिक कार्य करण्याची प्रभावी प्रेरणा वाचा त्यांच्याच शब्दांत……! खास  www.ambedkaree.com साठी. काल 14 जून जागतिक रक्तदान दिवसांनी कालच अचानक प्रबोधन मंच या ग्रुप वर, एक केईएम हॉस्पिटल मध्ये एका […]

‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’      -डॉ.आंबेडकर आणि मी : -दिशा पिंकी शेख जोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही ओळी त्यामध्ये यायला लागल्या आणि मला वाटतं ते […]