अखेर आततायी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या शहाणपणा ला चाप !!!
बहुमत सिद्ध न केल्याने भाजपचे सरकार कोसळले ……!
केवळ मोठा पक्ष असून चालत नाही तर ते बहुमत सिध्द करावे लागते हा संविधानाच्या पहिली कसोटीवर भाजपा नापास .
लोकशाहीची नाडी दाबण्याचा विचार करणाऱ्या राजकारण्यांना दिली सविधानानेच चपराक.
भारतीय संविधानच भारताची लोकशाही उत्तमपणे टीकवू शकते हे सिध्द झाले.संविधानाचा योग्य वापर केला व नीट नियम पळाले की अराजकता थांबता येते.
मुख्यमंत्री होणे सोप्प आहे फक्त राज्यपाल आपला ओळख असलेेला पाहीजे पण हेही लक्षात ठेवा
भारतीय संविधान तुम्हाला तुमची जागा दाखऊन देण्यात सक्षम आहे.