भारतीय संसद हे कायदे बनविणारे सर्वोच्च ठिकाण .देशातील प्रत्येक नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या प्रतिनिधित्वतेची आणि देशाच्या मूल्य अन अखंडत्वाची एकनिष्ठ अन प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात . कुणी आपल्या मातृ भाषेत ,तर कुणी आपल्या ईश्वराच्या साक्षीने तर कुणी अल्लआह ला स्मरून तर कोण भारत माता की की जय बोलून शपथ […]